|
मुख्यपान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशातील कापसाची मागणी किती आहे, देशातील बाजारपेठांमध्ये किती प्रमाण कापूस उपलब्ध आहे, याबाबतही योग्य, नेमकी माहिती मिळविण्यासाठी "कापूस व्यापार विकास व नियंत्रण विधेयक 2012' बनविण्यात येत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ः चालू पंचवार्षिक योजनेत शेतीचा विकास चार टक्क्यांनी साधणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2007-2012) देशाच्या कृषी क्षेत्राचा सरासरी विकासदर 3.3 टक्के राहिला आहे.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशात खत वितरणासाठी उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांचे कमिशन निश्चित केलेले आहे.
'राष्ट्रीय पेय' दर्जाबाबत राज्यसभेतील माहितीतील सूर नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः चहाला "राष्ट्रीय पेय' म्हणून दर्जा मिळावा, या मागणीसाठी आसाम चहा उत्पादक संघटना, ईशान्य भारत चहा संघटना आणि भारतीय चहा परिषद या संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारला निवे ...
भारतीय हवामान विभागाचा अंदाज एक जूनला केरळात आगमन अपेक्षित नवी दिल्ली/पुणे (प्रतिनिधी) ः देशातील शेतीचा मुख्य आधार असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा वेळेत दाखल होऊन पुरेपूर बरसण्याची चिन्हे आहेत.
'ऍग्रोवन महासरंपच परिषदे'चा इम्पॅक्ट! मुंबई (प्रतिनिधी) ः ग्रामसभांना अधिक बळकट करण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
इस्राईलच्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ तेल अविव : जागतिक कृषिपंढरीमध्ये मोठ्या दिमाखात 18व्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास येथे मंगळवारी (ता. 15) प्रारंभ झाला.
मुंबई (प्रतिनिधी) ः प्रकल्पावर झालेला खर्च आणि प्रत्यक्षात निर्माण झालेल्या क्षमतेची वस्तुनिष्ठ परिस्थिती स्पष्ट करणारी राज्याची सिंचन श्वेतपत्रिका येत्या 15 दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता.
जालना जिल्ह्यात पाणीटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांनी तोडून टाकल्या बागा भारनियमनाचाही फटका जालना : मोसंबीचे आगार असलेल्या जालना जिल्ह्यात दुष्काळाच्या वणव्यात मोसंबी उत्पादक शेतकरी होरपळले आहेत.
नवी दिल्ली ः रासायनिक खतांच्या अतिवापराचा धान्योत्पादनावर होणारा दुष्परिणाम पाहता संतुलित खतवापरावर भर वाढवावा लागेल. त्यासाठी युरियाचे अनुदान कमी करण्याची आवश्यकता आहे.
|