सोलापूर ः डाळिंबाच्या अधिक उत्पादन आणि गुणवत्तेसाठी सेंद्रिय, जैविक पद्धतीचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहेच. पण जास्तीच्या उत्पादनवाढीसाठी परागीभवन होणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी मधमाशी पालन फायदेशीर ठरू शकते. एकरी किमान ३० ते ३५ टक्के उत्पादनवाढ मिळू शकते, असे प्रतिपादन बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी शनिवारी (ता.१६) येथे केले.
आपल्याकडील जमिनीत स्फुरदचे प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय सिलिकॉनही वापरावे, त्यामुळे झाडांची प्रतिकारशक्ती चांगली वाढते. डाळिंबामध्ये मधमाशीपालन देखील फायदेशीर ठरते, असेही डॉ. जोशी म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.