शेतकरीप्रश्नी लक्ष घाला : राहुल गांधी

शेतकऱ्यांना जी अाश्नासने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत? - राहुल गांधी , उपाध्यक्ष, कॉंग्रेस
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
लखनौ, उत्तर प्रदेश ः कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरीप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अाहे. ‘‘वेळ वाया घालवू नका, शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी अादी प्रश्नांकडे लक्ष घाला,’’ असा सल्ला त्यांनी सरकारला दिला अाहे.
 
श्री. गांधी अमेठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून या वेळी त्यांनी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले अाहे. 
मनरेगा योजना कॉंग्रेस सरकारनेच अाणली. ती `एनडीए'च्या काळात अाणली नाही.
 
सध्या शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी हे दोन प्रमुख प्रश्न अाहेत. शेतकऱ्यांना जी अाश्नासने सरकारने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत, असा सवाल श्री. गांधी यांनी उपस्थित केला अाहे.
 
नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. यामुळे काहीही साध्य झालेले नाही. तुम्ही ‘मेक इन इंडिया’विषयी बोलत अाहात; मात्र सर्व काही ‘मेड इन चायना’साठी करत अाहात, अशी टीका त्यांनी केली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com