केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा अाणि ओडिशा अाणि झारखंड अादी राज्यांत १ ते १० सप्टेंबरदरम्यान समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीतील ओलावा वाढला अाहे. देशातील ९५ जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले असले तरी त्याचा खरीप पीक क्षेत्रावर परिणाम झालेला नाही. सप्टेंबरच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांमध्ये सुधारणा झाली अाहे, असे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले अाहे.
पीक | २०१७-१८ | २०१६-१७ |
भात | ३७४ | ३७९.१२ |
कडधान्ये | १४०.३८ | १४५.५५ |
भरडधान्ये | १८४.५० | १८८.४० |
तेलबिया | १७२.०२ | १८८.६३ |
ऊस | ४९.९५ | ४५.६४ |
ताग | ७.०८ | ७.५८ |
कापूस | १२१.५१ | १०२.२३ |
एकूण | १०४९.४२ | १०५७.१५ |
स्राेत ः कृषी मंत्रालय |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.