दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
जतमधील २५ ते ३० गावांवर पाणीटंचाईचे सावट
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017
टीम अॅग्रोवन
आमच्या पंचक्रोशीत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या पाणीटंचाई जाणवू लागली आहे. माझी विहीर आहे. शेतीला दोन दिवसांतून दोन तास विहिरीचे पाणी मिळते. पुढील काही दिवसांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.- विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत, जि. सांगली.
सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने दिलासा दिला. यामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे ७० हून अधिक गावे आहेत. मात्र, त्यापैकी सुमारे २५ ते ३० गावांवर पाणीटंचाईचे सावट आहेत. गावात वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी असून देता येत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.
जत तालुक्यात सुमारे १२३ गावे आहेत. तालुक्यात सर्वदूर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने
शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे भूजलपातळी वाढली
आहे, परंतु जत तालुक्याच्या २५ ते ३० गावांत कमी अधिक पाऊस झाला. पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे या भागांत पाणीटंचाईचे सावट आहे. आत्तापासून पाणीटंचाई भासू लागल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
तालुक्याच्या उर्वरित भागांत पाणीटंचाई नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पिके चांगली आहेत. मात्र, सातत्याने वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना वेळेत पाणी देण्यासाठी कसरत करावी लागते आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी लागणारा वीजपुरवठा कायम सुरू ठेवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, महावितरण कंपनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल
काढणी अवस्था
वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
- 1 of 351
- ››