जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांने घेतले केळी पिकासाठी विमा संरक्षण 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात यावर्षी पंधरा तालुक्यातील सुमारे ४९ हजार शेतकऱ्यांनी ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.
49,000 farmers in Jalgaon district take out insurance cover for banana crop
49,000 farmers in Jalgaon district take out insurance cover for banana crop

जळगाव : जळगाव जिल्ह्यात यावर्षी पंधरा तालुक्यातील सुमारे ४९ हजार शेतकऱ्यांनी ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.  थंडी, उष्णता, अतिवृष्टी, गारपीट यामुळे केळीचे मोठे नुकसान होते. या साठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने विमा कंपनीकडून केळी पीकविमा काढण्यात येतो. या वर्षी २०२१-२२ या वर्षासाठी केळी पीकविमा काढण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात यावर्षी ४९ हजार ४८२ शेतकऱ्यांनी ५१ हजार २७०.७६ क्षेत्रात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com