बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण 

केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबतच्या तीन विधेयकांना लोकसभेने मंजुरी दिली. यामुळे गेल्या अनेक वर्षांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांची बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
delhi apmc
delhi apmc

पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबतच्या तीन विधेयकांना लोकसभेने मंजुरी दिली. यामुळे गेल्या अनेक वर्षांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांची बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भावनांचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हमीभावापेक्षा दर वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करणार असेल, तर या विधेयकांना काहीच अर्थ नाही, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांचे नेते आणि अभ्यासकांनी व्यक्त केल्या आहेत. शेती अभ्यासक, शेतकरी नेते म्हणतात...

  • कृषी सुधारणा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचेच 
  • सर्व शेतमालाची कायमस्वरूपी निर्यातबंदी उठविण्याची तरतूद हवी
  • शेतकरी आणि संघटनांच्‍या मनातील भावनांना कायद्याचे स्वरूप 
  • शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार
  • विधेयकांना पाठिंबा, मात्र अंमलबजावणीबाबत साशंकता
  • दिशाभूल करण्यात सरकारचा हातखंडा 
  • बाजार समित्यांवरील सत्ता जाण्याच्या भीतीमुळे विरोध 
  • कोरोनाचे अपयश लपविण्यासाठी जनतेला भ्रामक दुनियेत नेण्याचा प्रकार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com