नगर ः जिल्ह्यात सध्या गेल्या सतरा वर्षांत पहिल्यांदाच पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. गतवर्षी या काळात सुमारे ११४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या फक्त संगमनेर तालुक्यात दोन दिवसांपासून चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
२००२ | १३१ |
२००३ | ३७७ |
२००४ | ६१९ |
२००५ | १९२ |
२००६ | २२३ |
२००७ | ४८ |
२००८ | १२९ |
२००९ | ८८ |
२०१० | ५२ |
२०११ | २२ |
२०१२ | २८९ |
२०१३ | ७०७ |
२०१४ | ३६९ |
२०१५ | ५२१ |
२०१६ | ८२६ |
२०१७ | ११४ |
२०१८ आजपर्यंत | ४ |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.