देशात व्यापारी बँकांच्या ग्रामीण भागात एकूण शाखा आहेत ५१७५२, त्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच
agroguide
agroguide
प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तापमानात दिवसेंदिवस वाढ (४० अंश सेल्सिअसपर्यंत) होत आहे. आर्द्रताही तितक्याच प्रमाणात (३० टक्के) कमी होत आहे. अशी स्थितीमध्ये सध्या उपलब्ध विविध वाढीच्या अवस्थेत द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल द्राक्ष बागायतदारांच्या मनात येणाऱ्या शंकांचे समाधान पुढीलप्रमाणे...
प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तापमानात दिवसेंदिवस वाढ (४० अंश सेल्सिअसपर्यंत) होत आहे. आर्द्रताही तितक्याच प्रमाणात (३० टक्के) कमी होत आहे. अशी स्थितीमध्ये सध्या उपलब्ध विविध वाढीच्या अवस्थेत द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल द्राक्ष बागायतदारांच्या मनात येणाऱ्या शंकांचे समाधान पुढीलप्रमाणे...
कृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये फळबाग लागवड, संरक्षित शेती, शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या विविध योजना आहेत.
कृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये फळबाग लागवड, संरक्षित शेती, शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या विविध योजना आहेत.
बहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास ब्लिचिंग पावडर (३३ टक्के सीएल) २५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रति हेक्टर याप्रमाणात माती किमान १ इंच माती ओली होईल असे ड्रेंचिंग करावे.
बहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास ब्लिचिंग पावडर (३३ टक्के सीएल) २५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रति हेक्टर याप्रमाणात माती किमान १ इंच माती ओली होईल असे ड्रेंचिंग करावे.
हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा.
हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा.
कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड-रोग व्यवस्थापन इ. बाबींइतकेच कांदा पिकाची योग्य परिपक्वतेला काढणी करणे व योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड-रोग व्यवस्थापन इ. बाबींइतकेच कांदा पिकाची योग्य परिपक्वतेला काढणी करणे व योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे ज्या बागेत फळकाढणी झालेली नाही किंवा बेदाणा तयार होत आहे, अशा ठिकाणी समस्या उद्भवू शकतील.
गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे ज्या बागेत फळकाढणी झालेली नाही किंवा बेदाणा तयार होत आहे, अशा ठिकाणी समस्या उद्भवू शकतील.
साधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
साधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
संत्रावर्गीय फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची योग्य निवड करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अयोग्य जमिनीची निवड केली, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. संत्रावर्गीय फळझाडांची लागवड करताना जमिनीच्या प्रकाराबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.
संत्रावर्गीय फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची योग्य निवड करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अयोग्य जमिनीची निवड केली, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. संत्रावर्गीय फळझाडांची लागवड करताना जमिनीच्या प्रकाराबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.
लिंबूवर्गीय फळझाडे ही कमी किंवा अधिक पाण्यासाठी संवेदनशील असतात. बागेमध्ये अचूकतेने पाणी देण्यासाठी शास्त्रीय पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक आच्छादनाला प्राधान्य द्यावे.
लिंबूवर्गीय फळझाडे ही कमी किंवा अधिक पाण्यासाठी संवेदनशील असतात. बागेमध्ये अचूकतेने पाणी देण्यासाठी शास्त्रीय पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक आच्छादनाला प्राधान्य द्यावे.
कत्याच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबतच संत्रा व मोसंबी आंबिया बहाराचे व लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे ठरेल.
कत्याच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबतच संत्रा व मोसंबी आंबिया बहाराचे व लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे ठरेल.