Change Weather : उष्णतेच्या लाटेचा कोणत्या पिकांना बसणार फटका?

Team Agrowon

उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका मध्य आणि उत्तर भारताला बसण्याची शक्यता आहे.

Wheat Crop | Agrowon

यंदा सलग दुसऱ्या वर्षी उष्णतेची लाट आली तर गहू, मोहरी आणि हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

Wheat Crop | Agrowon

मार्च महिना हा अनेक रब्बी पिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो.

Wheat Crop | Agrowon

कारण त्यावेळी पिकांच्या वाढीची संवेदनशील अवस्था असते. या काळात तापमान जास्त राहिलं तर पिकाची वाढ नीट होत नाही.

Wheat Crop | Agrowon

गहू, हरभऱ्यासारख्या पिकांना जास्त तापमान चालत नाही.

Wheat Crop | Agrowon

वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या पिकाला आताच ताण बसू लागला आहे.

Wheat Crop | Agrowon

मार्च महिन्यात उष्णता जास्त वाढली तर उत्पादनात नक्कीच घट होईल.

Wheat Crop | Agrowon

भारतात प्रामुख्याने उत्तर भारतात गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

Wheat Crop | Agrowon
Sugarcane Worker | Agrowon