Team Agrowon
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वीज बिल सक्तीमुळे शेतकरी पोपटराव जाधव यांनी आत्महत्या केल्याबाबत व एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली व शेतकऱ्यांच्या मदतकार्याचा आढावा घेतला.
या सरकारला न आक्रोश ऐकू येतो न वेदना दिसते.
नापिकी, कर्जामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत होता.
विजबिलाच्या सक्तीच्या वसुलीने एका शेतकऱ्याचा बळी गेला.
नगरमधील पोपटराव जाधव यांना विजबील सक्तीपायी मृत्यूला कवटाळले.
महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे! शेतकरी आत्महत्या यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली व शेतकऱ्यांच्या मदतकार्याचा आढावा घेतला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.