मनोज कापडे
राज्यातील मॉन्सून परतल्यामुळे राज्यात वातावरणात गारठा वाढला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
राज्यात कापूस वेचणीला वेग आला आहे.
सर्वत्र कापूस वेचणीला शेतकरी लगबग करताना दिसत आहेत.
शेतकरी शेताकडे बैलगाडी घेऊन जाताना दिसत आहेत.
शिवारात कपाशीचे शेतात कापूस फुटलेला दिसू लागला आहे.