Team Agrowon
ज्या बागा काही अंशी फुलोरा अवस्थेत आहेत, त्यामध्ये गळकुज होण्याची भीती आहे.
नुकसान रोखण्यासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे.
काही बागा नियमित द्राक्ष हंगामात घड पाणी उतरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे वातावरण बदलांमुळे वाणांना तडे जाण्याची शक्यता आहे.
द्राक्षबागांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार बुरशी नाशकांची फवारणी केली जात आहे.
फवारणीमुळे उत्पादन खर्चवाढीची शक्यता आहे.
ज्या बागा काही अंशी फुलोरा अवस्थेत आहेत, त्यामध्ये गळकुज होण्याची भीती आहे.