Team Agrowon
दरवर्षी महाराष्ट्रातील लाखो भाविक पंढरपुरच्या दिशेने निघतात.
त्यांना आस असते ती त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची.
विठ्ठलाच्या नामघोषाचा गजर करत वारकरी मंडळी पायी चालू लागतात.
भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या वारीत लहानथोरा सहित सगळेच सामील होतात.
अशाच एका वारीतला डोक्यावर विठूरायाच्या मूर्ती घेऊन चालू लागलेला वारकरी.
विठ्ठलाच्या स्मरणात दंग झालेली वारकरी मंडळी.