Team Agrowon
राज्यातील ऊस गाळप हंगाम महत्त्वाचा असतो. या दरम्यान ऊस तोड वाहतुकीसाठी बैल महत्वाचा असतो.
शेतात वखर चालवताना बैल जोड आणि शेतकरी
महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतीला एक वेगळं महत्त्व आहे. या निमित्ताने बैलांची विशेष काळजी घेतली जाते.
ऊसाच्या फडात बसलेला बैल
शेत कामात जुंपलेली बैल जोड
भात लागवडीसाठी बैलांच्या मदतीने मशागत करताना शेतकरी
दावणीला उभा असलेला बैल. शेता काम केल्यानंतर दावणीला बांधून वैरण टाकलेली आहे.
गाडीबैल जुंपलेली असताना गवताची वैरण घेऊन जाणारे शेतकरी.