Team Agrowon
गेली 33 वर्षांपूर्वी चिखली इथे कालवा झाला.
मात्र त्याचे भूसंपादन व नुकसान भरपाई न मिळालेल्या चिखली(ता.शिराळा)येथील शेतकऱ्यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली.
प्रशासकीय अडचणी कागदपत्रे पाहून समजून घेतल्या सर्व कालव्याची राजू शेट्टी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या.
शेतकऱ्यांशी व्यवस्थित चर्चा करून याची माहिती राजू शेट्टी यांनी घेतली.