Team Agrowon
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला.
त्यामुळे कृषी पंपाची वीज बुधवारी सुरू झाली नाही.
शेतातील कामे ठप्प झाली आहे.
काशीळ (ता. सातारा) येथे दत्तात्रय जाधव, दत्तात्रय माने, शरद जाधव, सुजीत जाधव यांनी कांदा लागवड सुरू रहावी.
यासाठी जनरेटरद्वारे वीजनिर्मिती करून शेतीला पाणी द्यावे लागत आहे.
अदानी वीज कंपनीच्या विरोधात हा संप पुकारण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खाजगीकरणा विरुद्ध कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे.