Musterd Crop : महाराष्ट्रातही मोहरीचे पीक फायदेशीर का आहे?

Team Agrowon

महाराष्ट्रातील रब्बी हंगामात असलेले १० ते ३० अंश सेल्सिअस तापमान या पिकास पोषक आहे. असे तापमान ऑक्टोबर चा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी पर्यंत असते. 

Why is the mustard crop profitable in Maharashtra too? | Agrowon

सध्या बदलत्या वातावरणामध्ये या पिकाला भरपूर वाव आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकामध्ये अंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. 

Why is the mustard crop profitable in Maharashtra too? | Agrowon

हे पीक साधारणतः दोन किंवा तीन ओलीताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन देते. त्यामुळे कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. 

Why is the mustard crop profitable in Maharashtra too? | Agrowon

योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो. 

Why is the mustard crop profitable in Maharashtra too? | Agrowon

या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्ष्यांपासून संरक्षण करण्याची आवश्यकता नसते. 

Why is the mustard crop profitable in Maharashtra too? | Agrowon

मोहरी हे पीक मध्यम, खोल जमीन किंवा खारवट जमिनीत ही घेता येते. तणग्रस्त जमिनीत या पिकाचे उत्पादन इतर पिकापेक्षा जास्त मिळते. 

Why is the mustard crop profitable in Maharashtra too? | Agrowon
cta image | Agrowon