Mango Production : ढगाळ वातावरण, पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटणार का?

Team Agrowon

मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

Mango Production | Agrowon

फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा ४० अंशावर गेल्यामुळे फळगळीचे संकट होते. दक्षिणेकडील बागांमधील आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली.

Mango Production | Agrowon

सकाळी, सायंकाळी ढगाळ वातावरण असल्चाया परिणाम घनदाट आणि मोठी झाडे असलेल्या बागांना बसला आहे.

Mango Production | Agrowon

मोहोरातून फळधारणा होण्यावेळीच तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन मिळणे कठीण आहे.

Mango Production | Agrowon

राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात पावसासह आजूबाजूच्या परिसरातील बागांमध्ये तुडतुड्यांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

Mango Production | Agrowon

शेवटच्या टप्प्यात तरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा बागायतदार बाळगून होते. पण बिघडलेल्या वातावरणामुळे त्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.

Mango Production | Agrowon
Soybean | Agrowon