एकूण 34 परिणाम
कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्रकाश जाधव यांनी उसाची प्रयोगशील शेती केली आहे. सुमारे चौदा एकरांतील शेतीत...
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील जवारी अर्थात देशी मिरची प्रसिद्ध आहे. लाल व चवीला तिखट असलेल्या या मिरचीला ग्राहकांकडून...
अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे एकमेकांचा भार हलका करीत शेती व नोकरीची सांगड, आठवडी बाजारात थेट विक्री, त्यातून...
विविध भाजीपाला, फळे यांच्यावर तांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करून पावडर, फ्लेक्स वा चिप्सद्वारे त्यांचे यशस्वी मूल्यवर्धन करण्यात...
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा...
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे जाधव यांचे संयुक्त कुटुंब आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून ३७ वर्षांपूर्वी...
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच...
आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला मकरंद कुलकर्णी यांनी बाजारपेठ लक्षात घेऊन पीक पद्धतीचे नियोजन केले. प्रयोगशील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक !
गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची कमतरता आहे. परिणामी सोलापूर...
विरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी ‘कृषी संजीवनी’ डाळिंब व भाजीपाला उत्पादन शेतकरी गट...
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ...
अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी नाशिक येथील के...
नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील संदीप राजळे यांनी साखर कारखान्यातील अभियंतापदाची नोकरी सोडून शेतीलाच वाहून घेतले...
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील तरुण प्रयोगशील शेतकरी मारोती व गोविंद या देमे बंधूंनी हळद, केळी, ऊस आदी नगदी...
ब्रह्मनाळ (जि. सांगली) येथील अजित महावीर राजोबा यांनी आडसाली उसात वर्षभरात ठरावीक अंतराने कमी कालावधीची तीन आंतरपिके घेण्याचे...
वाशिम जिल्ह्यात घाटा (ता. मालेगाव) येथील भागवत देवराव सोमटकर या तरुण शेतकऱ्याने द्राक्ष लागवडीचे धारिष्ट्य केले. काही अडचणींमुळे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रयोगशील, अभ्यासूवृत्तीच्या दत्ताराम आणि संतोष या खोत पितापुत्रांनी सहा एकरांत अडीच हजार...
पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी फूलशेतीतून आपले आयुष्य पालवटले आहे. पायाने अपंग व किराणा दुकानात एकेकाळी नोकरी...
कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी उपलब्ध करता येऊ शकते. दुष्काळाच्या सततच्या वणव्यानं शहाणं केलेल्या औरंगाबाद...
पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत भाजीपाला, डाळिंब, कापूस, ऊस अशी बहुविध पीक पद्धती पिंपळगाव जलाल (जि. नाशिक) येथील...