एकूण 23 परिणाम
सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह ईस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना मिळाले. जागतिक...
टाकळगव्हाण (जि. हिंगोली, ता. कळमनुरी) येथील शृंगारे कुटुंबातील पाच भावांनी आपले कुटुंब व शेती यांची विभागणी होऊ न देता एकीचे बळ...
बाजारपेठेतील मागणीनुसार व्यावसायिक पीक पद्धतीची रचना हे सुभाष शर्मा यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब...
कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि समस्या यांचे नाते खूप जवळचे आहे. त्यामुळे प्रत्येक काळात समस्या आणि त्यावर...
सातारा जिल्ह्यातील नेवेकरवाडी येथील आदर्श शेतकरी सहकारी बचत गटाने सोयाबीन बीजोत्पादनाचा मार्ग निवडला. बागायती व जिरायती...
परभणी जिल्ह्यात राजेवाडी (ता. सेलू) येथील गणेशराव काष्टे यांनी दुष्काळात सातत्याने संकटात येणाऱ्या शेतीला संकरीत गायींच्या...
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै १९६९ रोजी १४ मोठ्या खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले. राष्ट्रीयीकरणापूर्वी बॅंकिंग...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील सुनील प्रल्हाद काटवटे यांनी आपल्या केवळ दोनच एकरांत...
पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाचवेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी...
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ,...
अमेरिकेमध्ये प्रामुख्याने मांसासाठी पशुपालन उद्योग प्रचंड मोठा आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांची कार्यक्षमता आणि एकूण...
येत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा असेल, तर हवामानानुसार योग्य जातींची लागवड आवश्यक आहे. त्याचबरोबरीने लागवडीची...
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या माने बंधूंनी पारंपरिक शेतीच्या मागे न लागता उत्पन्नाच्या वेगळ्या वाटा शोधल्या आहेत...
हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया
शेतमालाच्या एकंदरीत २३ पिकांचे न्यूनतम आधार मूल्य (हमीभाव) सरकार जाहीर करते. त्यात १४ खरीप, ६...
वाशीम : कृषी विज्ञान केंद्रांनी आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण, प्रक्षेत्र चाचण्या, पीक प्रात्याक्षिके व विस्तार कार्याचा आढावा...
जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील तरुण शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणानंतरही...
सातारा जिल्ह्यातील निगडी येथील नीलेश प्रमोद बोरगे या बीई (मेकॅनिकल) पदवीधारक युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे...
लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक गावाला निसर्गाची नेहमीचीच अवकृपा झेलावी लागली आहे. मात्र या परिस्थितीला शरण न जाता...
राज्य शासनाने २३ जून २०१८ पासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा अध्यादेश काढला. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी न्यायालयात...
शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी, व्यवसायांकडे वळताहेत. त्याचवेळी नागराळे (जि. सांगली) येथील अनुप पाटील या तरुणाने...