एकूण 279 परिणाम
पुणे ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) शिवनेरी किल्ल्यावर येत आहेत. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार, याकडे...
अमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट अमरावती उपविभागीय...
सातारा ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली शेतातील ऊसही चरख्यात गेला. गाळप हंगाम सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले मात्र, तरीही अद्याप...
पुणे ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शिरूर तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे बारा हजार ८६०...
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवकाळी बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ५,३००...
कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी व शेतीसाठी ५६९ कोटी ५० लाख रुपयांची अंतिम मागणी...
मुंबई ः संकटातील शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गतीने हालचाली सुरू केल्या आहेत...
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात देशभरातून तब्बल २०८...
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १३५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला...
गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळानं बळीराजाचं कंबरडं मोडणं नित्याचच झालंय. अशात पंधरा वर्ष शेतीची कास...
सांगली : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या हफ्त्यापोटी ३४ कोटी ४८ लाखांचा निधी प्राप्त झाला. या...
राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. ‘अभूतपूर्व आपत्ती’ असेच याचे सर्वत्र वर्णन...
नगर : ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आता ग्रामीण भागात...
सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे पूर्ण करून संबंधित विभागाकडे सादर केले...
औरंगाबाद : मराठवाड्यात केंद्राच्या द्विसदस्यीय समितीने पावसामुळे झालेल्या नुकसानीची दाहकता दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद...
कोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे चर्चासत्र
औरंगाबाद येथे नुकतेच पार पडले. कोरडवाहू शेतीसंबंधी विविध घटकांवर काम...
रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात भातशेतीचे सुमारे आठ कोटींचे नुकसान झाले होते. त्या पोटी पाच कोटी रुपये नुकसान...
अकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले असून या हानीची माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक दाखल झाले आहे. शनिवारी (ता. २३)...
गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी साखर उत्पादन झाले होते. या वर्षी मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा या ऊसपट्ट्यात...
नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत...