एकूण 1647 परिणाम
एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव आपल्या कळपाला किंवा शेजाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने जागे करतात. अशीच स्थिती रताळे...
नगर ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली परंतु, अद्याप कार्यारंभ आदेश न दिलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचा...
मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा गुरुवारी (ता. १२) वाढदिवस असून, या वर्षी पक्षाच्या वतीने...
कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्रकाश जाधव यांनी उसाची प्रयोगशील शेती केली आहे. सुमारे चौदा एकरांतील शेतीत...
नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील दहा गावांतील शेतकरी गटांनी एकत्र येऊन साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना...
भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो. याकरिता कृषी शास्त्रज्ञांनी मोलाचे प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधन केंद्रे...
पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे जगभरातील विविध फळांचे वाण...
मुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्दोष...
नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत १ हजार ६५८...
जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के पाऊस अधिक झाल्याने यंदा हिवाळ्यात मोठ्या धरणांतून सिंचनासाठी तब्बल पाच आवर्तने सोडण्याची...
सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांत पूर्ण करू, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली...
जालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतीमधील गरज ओळखून कौशल्याधारित प्रशिक्षणाचे नियोजन करण्याची गरज आहे,’’ असे मत...
नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला त्यापासून कसे वाचवायचे, याबाबत विद्यापीठे, कृषी विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या...
मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, अशी...
मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि शेती, निसर्ग, मानवाला उपयुक्त असा सजीव आहे....
पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५१६ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त...
कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन यापुढे सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन पुढील आंदोलन करणार असल्याचा ठराव बुधवारी (ता...
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा व्हायला काही कालावधी लागणार असेल, तर सध्या विविध बँकांकडून सुरू असलेली शेती...
कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्हशींची पैदास केली जाते. कृत्रिम...
कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या व्यवसायात मोठ्या भांडवलाची गरज लागत नाही. अशा प्रकारे...