एकूण 2866 परिणाम
पुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी भातकाढणीस सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्यातील भात उत्पादक शेतकरी जवळपास एक...
नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्हाभरात १७६९ कामे सुरू असून या...
रत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण बदलले असून, त्याचा परिणाम संवेदनशील आंबा पिकावर होत आहे. सध्या पालवलेल्या...
पुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पुन्हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
पुणे ः अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा...
औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर कारखान्यांनी यंदा गाळपासाठी परवाना मागितला. त्यापैकी आतापर्यंत १६ कारखान्यांना...
पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून असणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. यात कृषी संशोधन,...
वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक कार्यक्षम व हरित इंधनांच्या निर्मितीसाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू...
महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनापण वेड लावले आहे. मध्य प्रदेशातील खरगोन व धार जिल्ह्यातील...
नगर ः जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), नगर, पारनेर बाजार समितीत बऱ्यापैकी कांद्याची आवक होत असते. सोमवारी (ता. २) घोडेगाव येथे १३,...
सोलापूर : साखरेचे अतिरिक्त उत्पादन टाळून इंधन निर्मितीस वाव मिळावा या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील १५ साखर...
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम वेगाने पुन्हा सुरू...
नगर ः जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याची सुमारे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. यंदा चांगला झालेला पाऊस व कापसाचे नुकसान...
सांगली ः जिल्ह्यात रात्रभर पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या द्राक्ष फळछाटणीला फटका बसला असून, फुलकुज आणि...
नाशिक : जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना कादवाची परिस्थितीही तीच होती, परंतु कादवाचे विद्यमान संचालक मंडळाने...
कोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांच्या खर्चामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत मंदी आल्यास शेतकरी...
पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान झाले आहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर...
नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश भागात झाडावरील सर्व बोंडे फुटल्यामुळे कपाशीचा लवकरच झाडा झाला आहे....
वाशीम ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची लागवड जोमाने सुरू झालेली असून आत्तापर्यंत सुमारे २५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे....
सातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्याचा गाळप सुरू आहे. काही कारखान्यांनी तयार झालेल्या साखरेच्या पोत्यांचे पूजन झाले आहे. करार...