एकूण 149 परिणाम
मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि शेती, निसर्ग, मानवाला उपयुक्त असा सजीव आहे....
महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. १७ नोव्हेंबर रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन महाराष्ट्रावर १०१४...
पुणे : देशातील अनेक तरुण-तरुणींना शेती क्षेत्रावरील आधारित सामाजिक उद्योजकतेमध्ये करिअर म्हणून येण्यात कमालीचा रस आहे. मात्र,...
रत्नागिरी : प्रतिकूल वातावरणाचा परिणाम संवेदनशील हापूसवर होणार असून, अर्थकारण बिघडणार, हे निश्चित झाले आहे. हंगाम दीड ते दोन...
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि...
पुणे : सकाळी उन्हाचा चटका वाढून, दुपारनंतर स्थानिक वातावरणात वेगाने बदल होत राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत आहे. कमी कालावधीत...
ऑगस्ट महिन्यात तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथील एका कृषी प्रदर्शनास भेट देण्याचा योग आला. या प्रदर्शनामध्ये तामिळनाडू...
इस्लामपूर, जि. सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार व रयत अॅग्रो कंपनीचे सर्वेसर्वा सुधीर मोहिते (रा. मोहिते...
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ,...
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ,...
दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन कुरीयाकोस व कर्नाटकच्या खासदार के. शोभा यांनी लोकसभेत ‘काळी मिरी’ची आयात तसेच...
परभणी : ‘‘विद्यार्थ्यांची सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आहे. यामुळे महाविद्यालयीन जीवनात वैविध्यपूर्ण सांस्...
नवी दिल्ली : यंदाच्या मॉन्सून हंगामात जवळपास सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. या पावसाचा आणि त्यामुळे आलेल्या पुराचा २२ राज्यांमधील २५...
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अद्याप राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. यंदा उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनच्या...
अनेक वर्षांपासून नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करून यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांनी आपली माती अत्यंत कसदार, सुपीक बनवलीच. शिवाय...
अमरावती ः गेल्या हंगामात पाण्याअभावी मोठ्या क्षेत्रावरील संत्रा बागा वाळण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर यावर्षी अतिपावसामुळे...
इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश पामतेलाचे उत्पादन आणि निर्यात यात आघाडीवर आहेत. या दोन देशांकडून आपण दरवर्षी दीड ते दोन लाख टन...
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अद्याप राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू कलेला नाही. पश्चिम राजस्थानात पडत असलेला पाऊस...
बेसुमार पर्ससीन नेट मासेमारीचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी एक अधिसूचना पारित करून...
नाशिक : पाण्याचा अधिक कार्यक्षमरीत्या वापरासाठी सामूहिक व वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, उद्योग, व्यक्ती यांना ‘...