एकूण 79 परिणाम
बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. बागायती उशिरा पेरणीसाठी निफाड ३४ (एनआयएडब्लू-३४),...
उत्तम उत्पादनासाठी बटाटा लागवडीमध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया,...
पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबरदरम्यान...
हिंगोली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हिंगोली...
गावरस्ते, स्वच्छता, शोषखड्डे, वृक्षारोपण, आरोग्यपत्रिकेसह विविध कामांत आघाडी घेत एकेकाळी दुष्काळ सोसणाऱ्या सुर्डी गावाने (जि....
अमेरिकेतील शेतकरी पूर्ण वर्षभराचे नियोजन करतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराकडे त्यांचा कल आहे. शेतकऱ्यांनी काटेकोर पाण्याचे...
शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांनी सुमारे २८४ एकरांवर कापूस लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आहे....
आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट दूर करायचे असेल तर ग्रामीण भागातील शेती, शेतीपूरक व्यवसाय यांना चालना दिली पाहिजे...
मुंबई : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी...
अकोला ः जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोचविण्यासाठी कृषिमित्र व कृषी सहायकांनी खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे मित्र व्हावे, असे...
कसाल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील मधुकर राघोबा राणे हे ८२ वर्षांचे प्रयोगशील शेतकरी. पूर्वी त्यांची आंबा, काजू बाग होती....
रब्बी ज्वारी
अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी.
पेरणीसाठी जाती
हलकी...
अकोला ः सध्या चर्चेत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील (पोकरा) योजनांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी कृषी...
नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत कामांची जागतिक बँकेच्या पथकाने रविवारी (ता...
या वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी काही भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली. त्याचवेळी काही ठिकाणी...
खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा पीक पद्धतीचा अवलंब पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे...
बेलापूर (जि. नगर) येथील राशीनकर कुटुंबाने सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून प्रयोगशील शेतीचा आदर्श शेतकऱ्यांपुढे तयार केला आहे. यंदा...
अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त; तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन...
गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांच्याकडून धिंगरी आळिंबीला मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती पूरक...
औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळाची धग कायम आहे. पावसाळ्यातही मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावे...