एकूण 145 परिणाम
काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हंगामभर शेतीमध्ये कष्टाने पिकवलेले धान्य हे अयोग्य...
पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून असणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. यात कृषी संशोधन,...
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने वाहनचालक, गॅरेज, छापखान्यात कंपोझिटर अशी विविध कामे हरचेरी (जि. रत्नागिरी) येथील...
नाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असल्याने रोपांची उपलब्धता गरजेनुसार होत नाही. एकीकडे...
पवन ऊर्जा प्रकल्पाची उभारणी ही शक्यतो डोंगराळ भागांमध्ये, जंगलाच्या परिसरामध्ये केली जाते. मात्र, अशी ठिकाणी ही अनेक वेळा धोक्यात...
द्राक्ष शेतीचे महत्त्व आणि त्यावरील अडचणींचा व उपायांचा आढावा घेता द्राक्षाची सद्यस्थिती बदलेल, असे वाटत नाही. म्हणूनच या पलीकडे...
कोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर कारखानदारांना केंद्राने दोन महिने मुदतवाढ दिल्याने दिलासा मिळाला. २०१८...
महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, लौकी, कळंब आदी ३० गावांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून...
अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता. २१) वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांमध्ये १५ मतदारसंघात...
मुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात आज (ता. २१) मतदान होणार आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी एकाच...
नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि मंगळावरील मातीची खास नक्कल विकसित केली आहे. या मातीमध्ये पिकांचे उत्पादन घेणे...
जळगाव ः खानदेशात रविवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारी, कापूस, बाजरी या पिकांचे अंशतः...
जळगाव ः मागील दोन दिवस थांबलेल्या पावसाने सोमवारी (ता. ३०) पुन्हा जळगाव, धुळे जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली....
नाशिक: बदलत्या वातावरणामुळे आर्द्रता वाढल्याने कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘नाफेड’ने दर स्थिरीकरण योजनेतून खरेदी केलाला...
डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९८० च्या सुमारास तृणधान्यांचे हेक्टरी उत्पादनात भरघोस वाढ होऊन पहिली...
नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल. देशातील आंतरराज्यीय पीक व्यापारात तेरा टक्के आभासी पाण्याची देवाणघेवाण होत...
जळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे पीक हातचे जाण्याची स्थिती आहे. मागील दोन दिवसांत शेतात कापणी करून वाळविण्यासाठी...
रा ज्यातील शेती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली जात आहे. राज्यात आज सुमारे ८५ टक्के शेतकरी हे अल्प-अत्यल्प भूधारक आहेत. शेतीच्या...
द्राक्ष विभागामध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यानंतर वेलीमध्ये शारीरिक पातळीवर विविध घडामोडी सुरू झाल्या आहेत....
मा गील तीन-चार वर्षांपासून वाढत्या नैसर्गिक आपत्तीने होत असलेले नुकसान, वाढता उत्पादन खर्च, अशाश्वात बाजार, कमी दराबरोबर...