एकूण 7 परिणाम
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने वाहनचालक, गॅरेज, छापखान्यात कंपोझिटर अशी विविध कामे हरचेरी (जि. रत्नागिरी) येथील...
सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळ खताची निर्मिती करताना जागेची निवड, शेड...
दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या...
परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर काही खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर २००९ मध्ये डॉ. विनोद कुलकर्णी ‘व्हीआरके...
जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या कडवंची (जि. जालना) गावाने तीव्र दुष्काळातही आपला शेती उत्पन्नाचा...
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी...
नांदेड जिल्ह्यातील मालेगांव (ता. अर्धापूर) येथील बालाजी सावंत यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अंगिकार केला आहे. स्वतः तयार केलेल्या...