एकूण 51 परिणाम
पुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या उत्पादनामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावी...
पुणे ः निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. शेती कर्ज वसुली थांबवा, शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा...
सांगली ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली....
पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याने साखर उद्योगाची हवाई अंतराची अट काढून टाकावी....
पुणे ः पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत माफिया झाल्या असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.
अखिल...
पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करून ‘ई-नाम’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा...
पुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील किमान १२ लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या हंगामातील...
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या निधीवर चालणाऱ्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंका लुटल्या जात असताना शिखर बॅंकेने नेमके काय...
पुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची संपूर्ण नियमनमुक्तीसाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी विविध...
पुणे ः एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणायचे आणि दुसरीकडे निर्यातबंदी करायची हा सरकारचा दुटप्पीपणा असून, सरकारने...
शेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचे नेमके काय केले पाहिजे, याचा गोंधळ अजून संपलेला नाही....
नवी दिल्ली/नाशिक : कांदादर नियंत्रणासाठी अखेर केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या परराष्ट्र...
कऱ्हाड, जि. सातारा ः भाजप-शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढविणार असतील, तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाहीत...
नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांकडे केवळ २० ते ४० टक्के कांदा शिल्लक असून, बाजारात आवक मंदावल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून...
पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर होणारी तोलाई आकारण्यात येऊ नये, याबाबतच्या पणन संचालकांच्या २०१४...
पुणे : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे धोरण देश आणि शेतकऱ्यांना बुडविणारे आणि पाकिस्तानचे हात मजबूत करणारे आहे. कॉंग्रेसने ७०...
सोलापूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारची जुलमी धोरणेही त्यात भर घालत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत...
सातारा : शेतकऱ्यांना एफआरपीचा अधिकार देणारा कायदा भाजप सरकारने मोडीत काढला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे टनाला एक हजार रुपयांचे...
नवी दिल्ली : साखर उद्योगाला दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने बफर स्टॉक (राखीव साठा) १० लाख टनांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे....
पुणे : “पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे सरकार, कंपन्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुंबड्या भरण्यासाठी शोधून काढलेला राजमार्ग आहे....