एकूण 361 परिणाम
पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज घेऊन रब्बीची तयारी...
पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार...
नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात बुधवार (ता.११) पर्यंत १ लाख ८५ हजार २६० टन उसाचे गाळप केले आहे....
पुणे ः पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येतात. गेल्या वर्षी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील शेतकरी संतोष...
पुणे ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे कांदा पिकावर करपा...
पुणे ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शिरूर तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे बारा हजार ८६०...
गेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये आवक कमी...
पुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर फळपीक विमा योजना...
पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची गर्भधारणा न होण्याचे प्रमाण ८०...
नाशिक : महावितरणच्या ग्राहकांना दैनंदिन वीजपुरवठा करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही विद्युत उपकेंद्राची असते. विद्युत उपकेंद्र...
पुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पुन्हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
पुणे ः यंदा खरीप हंगामात मका, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचा आता ज्वारी पिकावरही प्रादुर्भाव दिसून...
बीड : जिल्ह्यातील सर्वसाधारण ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर रब्बी क्षेत्रापैकी २ लाख १० हजार २१४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे....
पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान, त्यानंतर निर्माण झालेली कांदा रोपांची टंचाई, रोपांचे भरमसाठ...
वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे यांनी उसात फ्लॉवर, दोडका यांसारखी आंतरपिके घेण्याची पद्धत अवलंबून मुख्य पिकातील खर्च कमी...
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील पेरणी झालेल्या ३ लाख ५२ हजार ४१६ हेक्टरपैकी २ लाख ५ हजार ३४४ हेक्...
पुणे ः चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. महापूर, अतिपाऊस व पाणीटंचाई...
पुणे ः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे अजूनही जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाफसा नसल्याने...
पुणे : देशी गोवंश सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८९ गावांची निवड पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे. या गावांमध्ये देशी...
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील हरभऱ्याच्या सर्वसाधारण १ लाख ५९ हजार ७१० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत...