एकूण 201 परिणाम
पुणे ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान आहे. यामुळे औरंगाबाद, नगर, जळगाव, धुळे, जालना, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील काही...
औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक (साखर) मराठवाडा व खानदेशातील १२ साखर कारखान्यांनी ३...
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत १० हजार ६७१ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत नव्याने झालेली...
औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे प्रकल्प तुडुंब आहेत. एक प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. चार मध्यम व ४७ लघुप्रकल्प यंदा...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो. तसाच कमी जास्त प्रमाणात सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागांतही...
लातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या मराठवाड्यात रब्बीची ९ लाख ५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद...
औरंगाबाद : येथील राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयांतर्गत येत असलेल्या ३६ पैकी पाच बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना राबविण्यास...
औरंगाबाद : शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील पांढऱ्या सोन्याच्या क्षेत्राला यंदा ग्रहण लागले आहे. किमान चार ते...
औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ४८.२५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ४ मध्यम व ४४ लघू प्रकल्प अजूनही...
औरंगाबाद : मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीदराने खरीप पिकांच्या केलेल्या खरेदीचा आढावा महाएफपीसीने...
लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती अजूनही संथच असल्याची स्थिती आहे. आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास...
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१ लाख ४९ हजार १७५.३० हेक्टरवरील विविध पिके बाधित झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान...
औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळपिकांना फटका बसला आहे. या...
औरंगाबाद : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्टोबर महिण्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यांची दशा बदलण्याचे काम केले आहे. आठही...
सोलापूर : पावसाने राज्यभरातील डाळिंब उत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळात कशाबशा बागा जगवल्या. त्यात आता...
सोलापूर : केंद्र सरकारच्या एनडीआरएफमधून मिळणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये अवेळी पाऊस अन् ढगफुटी बसत नसल्याची आठवण केंद्र सरकारने...
जालना जिल्ह्यातील ‘ॲग्रोव्हिजन’ या शेतकऱ्यांच्या संघानं गटशेती केलीच. मात्र, केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया,...
पुणे : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २४) दमदार पावसाने हजेरी लावत पुन्हा तडाखा दिला आहे. सहा जिल्ह्यांतील ३१ मंडळांत अतिवृष्टी झाली....
औरंगाबाद : मराठवाड्यात चार-पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद व...
औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१ मंडळांत मंगळवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत हलका ते जोरदार पाऊस झाला. जालना, परभणी...