एकूण 45 परिणाम
जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक नगण्य स्वरूपात होत आहे. दर हमीभावापेक्षा कमीच मिळत असल्याचे चित्र आहे...
मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) झालेल्या कांद्याच्या लिलावात बबलू गायकवाड या...
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात देशभरातून तब्बल २०८...
नांदेड : किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत यंदा मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी करण्याकरिता १५ डिसेंबरपर्यंत...
सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत बळिराजाची खडतर वाटचाल सुरू...
वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराऐवजी कापसाची विक्री न करता सीसीआयला तो द्यावा. त्यासोबतच सोयाबीन शेतमाल तारण...
अर्धापूर, जि. नांदेड : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शासनाची हमीभाव खरेदी...
वातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक उन्हाळा यांना सक्षम तोंड देण्यासाठी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ब वाढणे गरजेचे...
औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात दहा हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली...
नांदेड : पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस भिजला. त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण जास्त राहिले. परिणामी...
नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी...
रत्नागिरी : प्रतिकूल वातावरणाचा परिणाम संवेदनशील हापूसवर होणार असून, अर्थकारण बिघडणार, हे निश्चित झाले आहे. हंगाम दीड ते दोन...
जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती,
भूस्खलने आणि आत्ता पुन्हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या ‘क्यार’...
iग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठ्याचे उद्दिष्ट कमी असते. त्यातही उद्दिष्टाच्या जेमतेम ५० टक्के (निम्मे) पतपुरवठा केला जातो....
सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकरी हतबल झाले आहेत. पश्चिमेकडील सोयाबीन, भात, खरीप ज्वारी, भुईमूग तर पूर्वेकडील...
भिवापूर, नागपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सोयाबीन खरेदीला सुरवात करण्यात आली. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी ५५०...
अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. केंद्र सुरू झाले तेव्हापासून...
गूळ उद्योगाकडे आजपर्यंत कोणत्याच राज्यकर्त्याने गांभीर्याने पाहिले नाही. यामुळे गूळ उद्योगाच्या समस्या जशा आहेत तशाच आहेत....
अकोला ः युतीच्या काळात राज्य सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर गेले आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या, केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी...
सोलापूर : मागच्या वर्षीचा दुष्काळ तर यावर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील ३९ लाख शेतकऱ्यांचे २७ लाख हेक्टरवरील पिकांचे ३०...