एकूण 1833 परिणाम
पुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्याच्या काही भागांत थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागांत धुक्याची चादर पसरल्याचे चित्र...
मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत ग्रामविकास विभागाने जाहीर केली आहे. सद्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई...
नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या व्यवहारापोटी येवला येथील कांदा व्यापाऱ्याने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून...
नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून द्राक्ष बागेचा हा डोलारा उभा केला होता. काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष...
मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने दोन हजार ५९...
पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या खाली उतरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मंगळवारी (ता. १९) नगर येथे राज्यातील...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ६८१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १३००ते २५००...
नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात करंजकर कुटुंबीयांच्या शेतातील बंद खोलीतून ४८ हजार ६०० रुपये किमतीचे...
पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या लागणींची प्रतिएकरी उत्पादकता अतिवृष्टीमुळे घटली. पर्यायाने नोव्हेंबरमध्ये...
पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडला असला तरी भूगर्भातील पाणीपातळी फारशी वाढलेली नाही. राज्यातील २६८...
पुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता.१८) नगर येथे राज्यातील...
नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर लम्हा एक नया इम्तेहाँ होता है, डर कर जीने वालो को कुछ नही मिलता, जिंदगीमे जो लडकर...
नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले. सुमारे दोन हजार गावांमधील...
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असल्याने किमान वाढ झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी...
महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. १७ नोव्हेंबर रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन महाराष्ट्रावर १०१४...
नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी...
नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात गेल्या काही दिवसापासून चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गावासह परिसरातील छोट्या...
पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या बरखास्त करून ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे...
‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेल्या आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे....
पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अंशत: ढगाळ हवामानामुळे तापामनात चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी (ता. १४) कमी झालेले किमान...