एकूण 3053 परिणाम
अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच, विमा काढलेल्या पिकांचेही...
सातारा : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरणीच्या कामांना वेग आला आहे. सर्वत्र शेतकरी पेरणी कामांमध्ये व्यस्त झाले आहेत...
मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (ता. १६) मदत जाहीर केली....
बुलडाणा ः जिल्ह्याच्या रब्बी क्षेत्रात यावर्षी सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ४२ हजार ८१६...
सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार सुमार १ लाख ९७ हजार ७३८ शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या पावसामुळे जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) परिसरातील दहा हेक्टरवरील...
परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार (ता.१४) पर्यंत ९ हजार ९७१ हेक्टर (३.५९ टक्के) क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे...
जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात अधिक आर्द्रतेचा (ओलावा) कापूस खरेदी करून सरकी, रुईचे नुकसान झाल्यास...
नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी...
सिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुपारी बागायतदारांना फळगळीच्या समस्येला सामोरे जावे लागले. सुपारी...
पुणे ः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे....
नवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. काही राज्यांमध्ये परतीचा आणि मॉन्सूनोत्तर...
‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेल्या आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे....
द्राक्ष विभागामध्ये सध्या पाऊस संपल्याची स्थिती असून, त्यानंतरही काही ठिकाणी नवीन वाढ जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते....
वातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक उन्हाळा यांना सक्षम तोंड देण्यासाठी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ब वाढणे गरजेचे...
अकोला ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही वाढीव क्षेत्र रब्बीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता असून, यंदा दीड लाख हेक्टरवर पेरणी...
नाशिक : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर सौंदाणे व कऱ्हे शिवारात शासनाने लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या लखमी पाझर...
अमरावती ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी मर्यादित असलेल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी हा उपयुक्त पर्याय ठरू शकतो. त्यामुळे...
सातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी, माॅन्सूनपूर्व शेतीचा मोठे नुकसान झाले असले तरी भूर्गभातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत...
नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजअखेर चार लाख २८ हजार हेक्टर...