एकूण 576 परिणाम
घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चांगलेच गाजत आहेत. कांदा चिरताना त्यातील...
ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग नंतरच्या सततच्या आणि प्रमाणाबाहेरच्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेल्या खरिपाच्या पिकांचे...
महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आहे. २०१२ च्या महाभयंकर दुष्काळात...
बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे, हरितक्रांतीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्षे, म्हणावयास हवे. हरितक्रांतीने केवळ काही...
शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे आहे. शासनाची आकडेवारी आणि प्रत्यक्षात पारंपरिक मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या...
देशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तीन वर्षांपूवी देशात तीन हजार २०० कोटी रुपयांची...
राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काळ्या मातीत (ब्लॅक कॉटन सॉइल) हे पीक प्रामुख्याने...
मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार, कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि शेती, निसर्ग, मानवाला उपयुक्त असा सजीव आहे....
कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्हशींची पैदास केली जाते. कृत्रिम...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो. तसाच कमी जास्त प्रमाणात सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागांतही...
आजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास कार्यक्रमावर वर्षाला एकूण कृषी उत्पन्नाच्या केवळ ०.३ टक्के एवढाच खर्च करते. त्यात किमान...
पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्याचा प्रकार नुकताच हैदराबादमध्ये घडला. दिल्लीतील ‘निर्भया’...
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात देशभरातून तब्बल २०८...
‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक म्हण प्रचलित आहे. खत याचा अर्थ इथे शेणखत असून त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक,...
हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे
व रासायनिक खतांनी फार भूमिका राहिली आहे. शासनाने युद्धपातळीवर बीजगुणन करून गहू...
महाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क...
तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि गोमहोत्म्य याचा सार्थ अभिमान असणाऱ्या भारतीयांना विस्तृत माहिती, संपर्क स्थळे,...
कृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. शेतकऱ्यांना योजनेची माहिती पाहिजे असल्यास तालुका, मंडळस्तरावरील कृषी...
आज रोजी देशातील कोट्यधीशांची संख्या वाढत असताना दारिद्र्यही वाढतच आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्याऐवजी हे अंतर...
आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,
आजघडीला राज्यातील १३ कोटी लोकसंख्येपैकी तब्बल दहाकोटी लोक जे शेती, मत्स्योत्पादन, दुग्धोत्पादन,...