एकूण 69 परिणाम
सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या तापमानामध्ये ०.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय...
औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी...
औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळपिकांना फटका बसला आहे. या...
केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २.० आणि महाराष्ट्र शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान...
औरंगाबाद : मराठवाड्यात चार-पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद व...
गेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना दिसते. २०१५ आणि २०१८ मध्ये राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली....
बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत सातबारावर अपडेटेड पेरा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे हमीदराने शेतीमाल विकण्याऐवजी...
औरंगाबाद येथे विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत मराठवाड्यातील पीक-पाणी समस्यांवर नुकतेच मंथन झाले आहे. या...
‘दुर्मीळतेकडून मुबलकतेकडे ही संकल्पना
दुर्लक्षित, नामशेष वाणांची लागवड
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील...
यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने आता होऊन गेले आहेत. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत देशभरात पडलेल्या पावसाची सरासरी सामान्याच्या...
अंबाजोगाई जि. बीड : ‘‘विद्यापीठातील संशोधन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्यावर भर...
पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) ढोबळी मिरचीची सुमारे १५ टेम्पो आवक झाली. या वेळी प्रतिदहा...
बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य मार्गापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव भाजीपाला पिकांतील प्रसिद्ध गाव आहे...
बीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत परिवाराच्या सहकार्याने गोशाळा उभी केली आहे. गाईंच्या संगोपनाच्या बरोबरीने दूध विक्री,...
राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कणगर व चिंचविहीरे या गावांत ‘शेतकरी प्रथम’ हा देशपातळीवरील प्रकल्प...
पुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...
जून, जुलै महिन्यांतील पावसाच्या दोन मोठ्या खंडानंतर जुलै शेवटी राज्यात सक्रीय झालेल्या पावसाने कोकणसह मध्य महाराष्ट्रात...
पुणे : राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोयना धरण क्षेत्रातील...
परभणी जिल्ह्यात राजेवाडी (ता. सेलू) येथील गणेशराव काष्टे यांनी दुष्काळात सातत्याने संकटात येणाऱ्या शेतीला संकरीत गायींच्या...
निसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ लागली आहे. वाढती लोकसंख्या,...