एकूण 444 परिणाम
सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले...
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची आवक वाढलेलीच राहिली. दररोज दोन ते तीन हजार कॅरेटची आवक झाली....
सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील वंचित कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेच्या पूर्णत्वाची...
सातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी...
ढेबेवाडी, जि. सातारा : पीक काढणी सुरू असतानाच उभ्या पिकांचे वन्यप्राणी नुकसान करीत असल्याने निवी, कसणीसह परिसरातील अनेक गावांतील...
सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. ३) गुळाची ४३७ क्विंटलची आवक झाली. त्यास...
सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला असून १ लाख १९ हजार ७७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पलूस आणि तासगाव...
सांगली ः शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक गावांतील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे...
सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे पूर्ण करून संबंधित विभागाकडे सादर केले...
पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता. २३) राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा...
सांगली ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली....
अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे एकमेकांचा भार हलका करीत शेती व नोकरीची सांगड, आठवडी बाजारात थेट विक्री, त्यातून...
सांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. या सौद्यात २१५ रुपये प्रतिकिलो असा...
जळगावात २२०० ते ३२०० रुपये
जळगाव बाजार समितीत रताळ्यांची आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस आवक होते. सोमवार, गुरुवार व शनिवारी आवक...
सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा उच्चांकी पाऊस झाला. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये ५८...
सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली असून कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने आंदोलनाला...
सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मॉन्सूनोत्तर पाऊस होता. त्यानंतर शेतात पाणी साचले असल्याने रब्बी हंगामातील पिकांची...
सांगली : जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.१८)...
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असल्याने किमान वाढ झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी...
सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार सुमार १ लाख ९७ हजार ७३८ शेतकऱ्यांना...