एकूण 193 परिणाम
सांगली ः शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक गावांतील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे...
सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा उच्चांकी पाऊस झाला. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये ५८...
सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मॉन्सूनोत्तर पाऊस होता. त्यानंतर शेतात पाणी साचले असल्याने रब्बी हंगामातील पिकांची...
सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक पाऊस यंदा झाला. ऑक्टोबरअखेरपर्यंत ८ हजार ९८७ मिलिमीटर अर्थात १७६ टक्के इतक्या...
सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस दमदार झाला. यामुळे जिल्ह्यातील १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलावात चांगला पाणीसाठा...
सांगली : ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात कृष्णा आणि वारणा काठावरील गावांना महापुराचा तडाचा बसला होता. जिल्ह्यातील शेतीचे सुमारे...
सातारा ः अतिवृष्टी, परतीचा तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे ऊस पिकांलाही बसला आहे. पावसामुळे वाढीवर झालेला...
सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. शेतात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी रखडली...
सांगली ः यंदा मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यातील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन ५० टक्के म्हणजे...
पुणे : सकाळी उन्हाचा चटका वाढून, दुपारनंतर स्थानिक वातावरणात वेगाने बदल होत राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत आहे. कमी कालावधीत...
सांगली ः आमच्या दुष्काळग्रस्त पट्ट्यात चांगला पाऊस झाल्यानं आम्हाला आनंद झालाय. पण पावसानं पिकं गेल्याती त्यामुळे खर्चाला पैसा...
सांगली : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होते. पावसाने उघडीप दिली असली तरी...
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे, प्रकल्प...
गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये साधारणपणे रोज पाऊस सुरू आहे. यामुळे बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यू, करपा, जिवाणूजन्य करपा...
सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस, त्यानंतर धुके, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे...
सांगली : जतला कर्नाटकचे पाणी देण्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी दिलेले आश्वासन खोटे आहे. जतला कर्नाटकचे पाणी...
सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. त्यातून बचावलेल्या सोयबीन पिकांची काढणी...
सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या बागेत रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे डाळिंबाचे २० टक्के नुकसान...
सांगली ः जिल्ह्यातील कवठे महांकाळ, जत, तासगाव या तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी बांधावर चिंचेची लागवड केलेली आहे. परंतु, यंदा...
सांगली : जिल्ह्यातील पश्चिम भागात सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आष्टा- सांगली आणि आष्टा-...